आपलं जे अस्तित्व आहे,
व्यक्तिमत्त्व आहे,
ते स्वतः बनवल्याशिवाय उद्या तारणारे कोणी नाही.
-विश्वास नांगरे पाटील
अडचणी आयुष्यात नाही मनात असतात,
ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल
त्या दिवशी मार्ग आपोआप निघेल
–विश्वास नांगरे पाटील
विपरित परिस्थितीत
काही लोक तुटून जातात
तर काही लोक रेकॉर्ड तोडून टाकतात.
– विश्वास नांगरे पाटील
पैसा आणि प्रसिद्धीसाठी नाही तर…
आईवडिलांच्या डोळ्यात निघणाऱ्या
आनंदअश्रूंसाठी मोठं व्हायचं आहे हे लक्षात ठेवा.
– विश्वास नांगरे पाटील
कष्ट इतके शांततेत करा की
तुमचे यश धिंगाणा घालेल
– विश्वास नांगरे पाटील
इतिहासात भविष्य शोधत बसायचे की
भविष्यात इतिहास घडवायचा
हे सर्वस्वी आपल्या हातात आहे.
– विश्वास नांगरे पाटील
पराभव हा आयुष्याचा भाग आहे,
पण परत पुन्हा लढण्यास तयार होणं
ही जीवंतपणाची निशाणी आहे.
– विश्वास नांगरे पाटील
पहिल्या प्रयत्नात अपयश आलं
म्हणून खचून जाऊ नका,
कारण यशस्वी गणिताची सुरूवातच शुन्यापासून होते.
– विश्वास नांगरे पाटील
निंदेला घाबरून आपलं ध्येय सोडून देऊ नका,
कारण ध्येय साध्य होताच
निंदा करणाऱ्यांची मतं बदलतात
– विश्वास नांगरे पाटील
अभ्यास केल्याने कोणाच्या अंगाला भोक पडलं
अथवा कोणी मेलं असं मी आजवर ऐकलेलं नाही
– विश्वास नांगरे पाटील
ज्यांचे आदर्श छत्रपती शिवराय असतील
ते आयुष्यात कधीच पराभूत होऊ शकत नाहीत
– विश्वास नांगरे पाटील
जिथे तुमची हिम्मत संपते
तिथे तुमच्या पराभवाला सुरूवात होते
– विश्वास नांगरे पाटील
तुमच्या स्वप्नांना सांगू नका
की तुम्हाला अडचण किती आहे
पण तुमच्या अडचणींना अवश्य सांगा
की तुमची स्वप्ने किती मोठी आहेत
– विश्वास नांगरे पाटील
आपली चांगली वेळ जगाला सांगते की,
आपण काय आहोत.
पण आपली वाईट वेळ
आपल्याला सांगते की जग काय आहे
– विश्वास नांगरे पाटील
स्वतःवर विश्वास असेल तर
जगात कोणतीच गोष्ट अशक्य नाही
– विश्वास नांगरे पाटील
प्रेम बिम धोका आहे
अभ्यास करा हाच मोका आहे
– विश्वास नांगरे पाटील
यशस्वी व्यक्ती सुद्धा
सामान्य माणूसच असते
पण त्याची एकाग्रता ही
एखाद्या लेझरसारखी असते
– विश्वास नांगरे पाटील
आयुष्य बदलण्याची वेळ सर्वांना मिळते,
पण वेळ बदलण्यासाठी
आयुष्य पुन्हा मिळत नाही
– विश्वास नांगरे पाटील
रोज सकाळी उठल्यावर
तुमच्यासमोर दोन पर्याय असतात,
एक स्वप्नं बघत झोपा आणि दुसरा उठा,
स्वप्नांचा मागे लागा
– विश्वास नांगरे पाटील
जबाबदारीची जाणीव असली की
सकाळी कोणत्याच वेळेला
उठण्याचा कंटाळा येत नाही
– विश्वास नांगरे पाटील
सोळा सतरा वर्षाचं वयच असं आहे की या वयात चकाकणारी प्रत्येक गोष्ट सोनं वाटते,
ती गोष्ट कदाचित अनुकुचीदार काचही असू शकते.
ती काच कधी लागेल,
त्याची कधी जखम होईल,
ती जखम कधी चिघळले,
आणि त्याचं कधी गॅंगरिन होईल आणि कधी आयुष्य उधवस्त होईल, हे कळतही नाही
– विश्वास नांगरे पाटील
जबाबदारीची जाणीव असली
की सकाळी कोणत्याच वेळेला उठण्याचा कंटाळा येत नाही
– विश्वास नांगरे पाटील
मॅनजमेंट प्लॅनिंग शिकायचं असेल
तर ते छत्रपती शिवरायांच्या
चरित्रातून शिका
– विश्वास नांगरे पाटील
कष्ट करून जिद्दीने,
प्रयत्नांची पराकाष्ठा करून
स्वतःला एवढं सिद्ध करायचं आहे की,
नियतीने सुद्धा विचारावं,
बोल तेरी रजा क्या है?
– विश्वास नांगरे पाटील
वाट पाहत राहिलो तर इतरांनी न निवडलेलं,
शिल्लक राहिलेलं,
शिळंच ताटात पडेल,
हे नक्की आहे
– विश्वास नांगरे पाटील
नदीत पडल्यावर ज्याला पोहता येत नाही
तोच गटांगळ्या खातो, बुडतो, मरतो.
पण ज्याला पोहता येतं,
त्याला पाण्याशी स्पर्धा करता येते,
त्याला लाटेवर आरूढ होता येतं,
त्याच्यासाठी नदीत मारलेला सूर हा आनंद आहे,
साहस आहे, सॉलिड मज्जा देणारी गोष्ट आहे
– विश्वास नांगरे पाटील
मनाशी बाळगलेले स्वप्न
पूर्ण झाल्याशिवाय संघर्षाचं मैदान सोडणार नाही,
साखर झोप घेणार नाही,
असा संकल्प करून पेटून उठा
– विश्वास नांगरे पाटील
ज्यांना स्वप्न पहायची असतात
त्यांना रात्र मोठी हवी असते,
ज्यांना स्वप्न साकार करायची असतात
त्यांना दिवस मोठा हवा असतो.
-विश्वास नांगरे पाटील
जेव्हा वाईट वेळ येति ना,
तेव्हा चांगले -चांगले माणसे सोडून जातात.
अगदी हिदर्याजवळची !!
-विश्वास नांगरे पाटील
एकदा मरण जवळून पाहिलंना
कि जगण्यातील भय निघून जात।
-विश्वास नांगरे पाटील
कबुतराला गरुडाचे पंख लावता येतीलहि,
पण गगनभरारीचे वेड हे रक्तातच असावे लागते
कारण आकाशाची ओढ दत्तक घेता येत नाही।
-विश्वास नांगरे पाटील
आयुष्य बदलण्यासाठी वेळ सर्वांना मिळते
पण वेळ बदलण्यासाठी आयुष्य पुन्हा मिळत नाही।
-विश्वास नांगरे पाटील
परीक्षा म्हणजे स्वतःच्या
आतमध्ये डोकावून पाहण्याची संधी!
-विश्वास नांगरे पाटील
यशस्वी व्यक्ती सुद्धा सामान्य माणूसच असते
परंतु त्यांची एकाग्रता हि एखाद्या लेझर सारखी असते।
-विश्वास नांगरे पाटील
स्वतःवर विश्वास असेल तर
जगातकोणतीही गोष्ट अशक्य नाही।
-विश्वास नांगरे पाटील
शांततेच्या काळात जर जास्त
घाम गाळला तर युद्धाच्या काळात
कमी रक्त सांडावे लागते।
-विश्वास नांगरे पाटील
हार पत्करणे माझे ध्येय नाही
कारणमी बनलोयच मुळात जिंकण्यासाठी।
-विश्वास नांगरे पाटील
जर तुम्हाला आयुषात खूप संघर्ष करावा लागत असेंन तर
स्वतःला नशीबवान समजा, कारण
देव संघर्ष करण्याची संधी त्यांनाच देतो
त्यांच्यामध्ये धमक असते।
-विश्वास नांगरे पाटील
निंदेला घाबरून आपल ध्येय सोडू
नका ,कारण ध्येय साध्य होताच
निंदा करणाऱ्यांची मत बदलतात
-विश्वास नांगरे पाटील
पराभव हा आयुष्यचा भाग आहे,
पण परत पुन्हा लढण्यास तयार होणे
ही जिवंतपणाची निशाणी आहे
-विश्वास नांगरे पाटील
पहिल्या प्रयत्नात अपयश
आले म्हणून खचून जाऊ नका
कारण यशस्वी गणिताची सुरवात
शून्या पासूनच होत असते
-विश्वास नांगरे पाटील
अडचणी आयुष्यात नाही मनात असतात
ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल
त्या दिवशी मार्ग आपोआप निघेल।
-विश्वास नांगरे पाटील
माझी नरकात जायची सुद्धा तयारी आहे
पण मात्रत्याला कारण मात्र स्वर्गीय हवं
-विश्वास नांगरे पाटील
आपलं जे अस्तित्व आहे,व्यक्तिमत्व आहे
ते स्वतः बनवल्याशिवाय उद्या तारणारे कोणी नाही.
-विश्वास नांगरे पाटील
FAQ:
1) विश्वास नांगरे पाटील यांचे सध्याचे पद काय आहे?
Ans- विश्वास नांगरे पाटील महाराष्ट्रामध्ये अतिरिक्त पोलीस महासंचालक म्हणून काम करतात.